वादळांत
मोडकळीस आलेले मन आणि हा तुफान वारा उन्हं रखरखीत फार नाही राहिला निवारा गेल्या पावसाळ्यातच झिरपत होत्या भिंती सारवले सारे घर मनवन्या केल्या किती उभे राहिले खंबीर एका नव्या आवेगाने पण क्षणातच सारे स्तब्ध केले वादळाने!!!
मधुमनाने चाखलेले गोड,कडू,तिखट,खारट,तूरट आणि रसाळ अनुभव.....जसेच्या तसे.....अगदी भेसळ मुक्त!!!